Posts

Showing posts with the label News

दारु पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीने लिहीलेलं पत्र.*प्रिय

Image
दारु पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीने लिहीलेलं पत्र.*प्रिय *  काल तुझा अकाली मृत्यू झाला. आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याचे तुझे वय.   परंतु त्या सुखाला तू कायमचा मुक लास. मात्र तुझ्या मृत्युमुळे या आनंदाला तुझी मुलं देखील पोरकी झाली. तुझी बायकोही मुकली या सुखाला अन् पती सुखालाही. काय कारण होतं या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास.  त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नव्हते.  लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers 🍻करत असायचास. मित्र असावेतच, पण आपलं कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे. याचा तुला विसर पडला होता.  शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे 🍷होतेच. त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नव्हतास. रोज रात्री 9 नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जणू सवय लागली होती, पण तुझी भीतीही वाटत होती. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झा...

एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती .

Image
एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती . आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत . एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली . ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले . अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हतारीने पैज लावली .बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान. प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले. आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार ...

'जोपर्यंत योगी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत मी 5 किलो चांदीचे बूट घालणार नाही कारण...', गोल्डन बाबांची शपथ

Image
'जोपर्यंत योगी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत मी 5 किलो चांदीचे बूट घालणार नाही कारण...', गोल्डन बाबांची शपथ कानपूरचे गोल्डन बाबा मनोज सिंग उर्फ मनोजानंद हे नेहमीच त्यांच्या व्हिडिओ आणि सोन्याच्या दागिन्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी पंतप्रधान होईपर्यंत चांदीचे बूट घालणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. अनवाणी राहतील. मनोज सिंग उर्फ मनोजानंद हे यूपीच्या कानपूरमध्ये गोल्डन बाबा म्हणून ओळखले जातात. तो त्याच्या स्टाईलमुळे चर्चेत असतो. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यासाठी शपथ घेतली. जोपर्यंत सीएम योगी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत ते साडेचार किलो चांदीचे बूट घालणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. तो अनवाणीच राहील. तुम्हाला सांगतो की गोल्डन बाबा मनोज सिंग उर्फ मनोजानंद हे नेहमीच त्यांच्या व्हिडिओ आणि सोन्याच्या दागिन्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी पंतप्रधान होईपर्यंत चांदीचे बूट घालणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. अनवाणी राहतील. मनोज सिंग यांच्या चांदीच्या शूजचे वजन 4.5 किलो होते, त्यांनी ...

आपल्या परिचयातील कोणी MBBS किंवा

Image
आपल्या परिचयातील कोणी MBBS किंवा BAMS असेल तर वरील फॉर्म नक्की भरावा . CLASS 1 पदाची भरती आहे . 3 वर्षातली सर्वात जास्त जागा आहेत . याचे लास्ट प्रमोशन वैद्यकीय सचिव पर्यत जाते .

किसन्याची भूक!.............

Image
किसन्याची भूक!............. दिवाईचा सन जवळ येऊ लागल्याने किसन्या मांग अन त्याची बायको इंद्राचा हात अधीकाअधिक फळे तयार करण्यासाठी अधिकच जोरात सुरु झाला होता. दरोज सकाई किसन्या मांग आपल्या पानोया तोडाच्या सगाट्याले खरपावर घासून त्याची धार अधिकच चर्रर्रर्र करायचा. किसन्याले वाटे मोठमोठ्या सिंदीच्या पांचोया एका झटक्यात तुटल्या म्हणजे बरं होते मुन, तो सकाईचं ईया पाजवायचा. इंद्री,.... त्याची बायको झाकटीतचं उठून चुलीतल्या कोयश्यानं दात घासून चुलीवर गुयाचा च्या ठेऊन लगेच भाकर भाजी कराले बसाची. . किसन्या सकाईचं नदीवर जाऊन तिकडेच आपला सकाळचा कार्यक्रम आटोपून कोणाच्याही कुपावरच्या काळ्या कुळ्या जमा करून इंद्रीच्या जवळ सयपाकासाठी आणून द्यायचा. गावातली गावगाड्याची कामे पोळा संपल्यावर आटोपून जायची त्यामुळं किसनाचे हात आता रिकामेच असायचे. शिवाय त्याच्या तिन्ही पोरीचे त्याने लग्न उरकवल्यामुळे किसन्या अन त्याची बायको इंद्री दोघेच जन आता पलाटावर राहत होते. किसन्याची पुरी हयात गावगाड्याचे काम करण्यातचं निघून गेली होती. किसन्याचं वय आता झालं होतं. इंद्रा,त्याची बायको तेही आता थकली होती....

जयभवानी ऊसाला २७०० रू पेक्षा जास्तीचा भाव देईल - अमरसिंह पंडित==========जय भवानीचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न============================

Image
जयभवानी ऊसाला २७०० रू पेक्षा जास्तीचा भाव देईल - अमरसिंह पंडित ========== जय भवानीचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न ============================ गेवराई दि. १६ (प्रतिनिधी) चालू हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आपल्याला अडचणीला सामोरे जावे लागणार आहे, कर्जाचे व्याजही आधीक दराने द्यावे लागणार आहे, अशा प्रतिकुल परिस्थितीत योग्य नियोजन करुन आपण गळीत हंगाम सुरु करत आहोत. अडचणीचा काळ असला तरी जय भवानी ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचे नियोजन करणार आहे, या हंगामात ऊसाला प्रती टन २७००/- रुपयाच्या पुढेच भाव असेल असा विश्वास जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. कारखान्याच्या ४१ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते. जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ सोमवार दि.१६ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ. प. महादेव महाराज यांच्या शुभहस्ते आणि कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव दादा पंडित, चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित, यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित संपन्न झाला. ...

इस्रायल-हमास युद्ध: हे युद्ध इस्रायलला महागात पडणार, हमासचा खात्मा करण्याचे लक्ष्य... 56000 कोटी रुपये लागणार!

Image
इस्रायल-हमास युद्ध: हे युद्ध इस्रायलला महागात पडणार, हमासचा खात्मा करण्याचे लक्ष्य... 56000 कोटी रुपये लागणार! बँक हापोअलिमचे मुख्य रणनीतीकार मोदी शफ्रीर यांच्या मते, इस्रायल-हमास युद्धाची सद्यस्थिती पाहता, युद्धाचा खर्च इस्रायलच्या जीडीपीच्या किमान निम्मा असेल असा अंदाज बांधला जाऊ शकतो. १.५ टक्क्यांपर्यंत असू शकतो. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (इस्रायल-हमास युद्ध) सतत वाढत आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये केवळ सार्वजनिक मालमत्तेसह जीवित आणि मालमत्तेची हानी झाली नाही, तर हमासच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यामुळे गाझा पट्टीची स्थिती बिकट झाली आहे. वृत्त लिहिपर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील मृतांचा आकडा 1354 वर पोहोचला होता. या युद्धात इस्रायलचे मोठे नुकसान होत असले तरी युद्धाचा त्याच्या बजेटवर मोठा परिणाम होणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक Hapoalim ने इस्रायल-हमास युद्धावरील खर्चाबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे, जो खूप मोठा आहे. हमासचा खात्मा करण्यासाठी २७ अब्ज शेकेल खर्च! दोन देशांमधील कोणतेही युद्ध हे अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक असते. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू अस...

पुण्यातील महापालिकेच्या जलतरण तलावातील सिलेंडरमधून क्लोरीन वायूची गळती झाली.

Image
पुण्यातील महापालिकेच्या जलतरण तलावातील सिलेंडरमधून क्लोरीन वायूची गळती झाली. पुण्यातील नागरीक संचालित जलतरण तलावात क्लोरीन वायू घेतल्याने १६ जणांना रुग्णालयात दाखल पुण्यातील महापालिकेच्या जलतरण तलावातील सिलेंडरमधून क्लोरीन वायूची गळती झाली. मंगळवारी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरी चालवल्या जाणार्‍या जलतरण तलावातून गळती झालेल्या क्लोरीन वायूमुळे 16 जण आजारी पडले, असे अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले. कासारवाडी परिसरातील महापालिकेच्या जलतरण तलावात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सिलिंडरमधून गॅस गळती झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशमन अधिकार्‍यांनी सिलिंडर सील केला आणि गॅस पाण्यात विरघळू देण्यासाठी तो पूलमध्ये बुडविला, असे ते म्हणाले. "आम्ही परिसराला वेढा घातला आणि लोकांना बाहेर काढले. पूलमध्ये असलेल्या किमान 16 लोकांनी वायूचा श्वास घेतला आणि त्यांना उपचारासाठी नागरी रुग्णालयात नेण्यात आले," अधिकारी म्हणाले, काही जीवरक्षकांना देखील त्रास झाला. क्लोरीन वायूचा श्वास घेतलेल्या लोकांनी खोकला आणि मळमळ झाल्याची तक्रार केली, एका नागरी अधिकाऱ्यान...

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार

Image
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज बीड येथे जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांच्या कामकाजाचा समग्र आढावा घेतला.  जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, स्वामी रामानंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय दवाखान्यातील उपलब्ध औषध साठा तसेच त्या औषध साठ्यात कुठेही कमतरता भासणार नाही, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.  आगामी काळातल्या पाणीटंचाई, चारा टंचाई, भूमी अधिग्रहण तसेच जलस्रोतांचे अधिग्रहण, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून हाती घ्यावयाची विशेष कामे, यांबद्दल सविस्तर सूचना केल्या आहेत.  आगामी रब्बी हंगामात पीक कर्जाचे उद्दिष्ट 700 कोटींवरून वाढवून 900 कोटी करण्यात आले आहे. सन 2022 मधील अतिवृष्टीचे व सन 2023 मधील अवकाळी पावसाचे अनुदान वितरण करण्यातील काही त्रुटी दूर करून शक्य तितक्या लवकर उर्वरित शेतकऱ्यांना 100% अनुदान वितरित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले आहेत.  मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवुन देण्यासाठी या ...

आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मार मिळत असे.🤔

आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मार मिळत असे.🤔 🤔🤗🤗🙄🙄🤪🤪🤪🤪🤣 1. मारल्यावर रडल्या बद्दल. 2. मारल्यावर न रडल्या बद्दल. 3. न मारता रडल्या बद्दल. 4.. मित्रांबरोबर खेळल्या बद्दल. 5. मित्रांबरोबर न खेळल्या बद्दल. 6. मोठी माणसे बसली असताना तिथून ये जा केल्या बद्दल. 7. मोठ्यांना उत्तर दिल्याबद्दल 8. मोठ्यांना उत्तर न दिल्या बद्दल. 9. खूप वेळ मार न खाता राहिल्यावर. 10. उपदेश पर गाणं गायल्या बद्दल. 11. पाहुण्यांना नमस्कार न केल्या बद्दल. 12. पाहुण्यांसाठी केलेला खाऊ खाल्ल्या बद्दल. 13. पाहुणे जायला निघाल्यावर त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट केल्या बद्दल. 14. खायला नाही म्हंटल्यावर. 15. सूर्यास्तानंतर घरी आल्यावर. 16. शेजाऱ्यांकडे खाल्ल्या बद्दल. 17. हट्टी असल्या बद्दल. 18. खूप उत्साही असल्या बद्दल. 19. बरोबरच्या मुलांमध्ये भांडणात हरल्या बद्दल. 20. बरोबरीच्या मुलांमध्ये भांडणात जिंकल्या बद्दल. 21. खूप सावकाश खाल्या बद्दल. 22. भराभर खाल्या बद्दल. 23. मोठे जागे झाल्यावर झोपून राहिल्या बद्दल. 24. पाहुणे खात असताना त्यांच्या कडे बघत राहिल्या बद्दल. 25. ...

बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे...

Image
आपल्या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अविनाश साबळेचा एशियन गेम्स मध्ये अटकेपार झेंडा! एशियन गेम्समध्ये पुरुष 3000 मी. स्टीपलचेस रनिंग मध्ये अविनाशने 8:19.50 अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले! अविनाश तुझे खूप खूप अभिनंदन! बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे...

*पोहोचलो रे , पेताडांनो*पुढच्या वर्षी लवकर येणार नाही , पत्र गणपतीचे *क्रॉसलाईन*

Image
*पोहोचलो रे , पेताडांनो* पुढच्या वर्षी लवकर येणार नाही , पत्र गणपतीचे *क्रॉसलाईन*      पार्वती मातेने मला झोडपून काढले , गण्या म्हणू म्हणू माझी टीर लाल केली . असेच पूर्वी कधीच झाले नव्हते , अंगावर गुलाल म्हणावा तर प्रत्येक वर्षी गुलाल असायचा , मग याच वर्षी असा प्रसाद का मला काही कळेना , म्हणे तुला मोदक खायला पाठवले होते का दारू प्यायला , मी म्हटलो नाही मी नाही पिलो तर तिने पितांबर अंगावर फेकून विचारले , वास घे . पितांबर नाकाला लावला आई शपथ . यावर्षी पत्ते खेळणारे भक्त चक्क दारूत माझ्या मिरवणुकीत होते , माझ्या लक्षात आले अरा अरा कहार येताना झालाय . माझ काही नाही मी तुम्हाला नेहमी एड्जस्ट करत आलोय रे , मात्र दारू म्हणजे जास्तच होतेय . लई हिंदू हिंदू करता , कुणी आपल्या देवाला दारू पिऊन भंजते का , इथे नाही का हिंदुत्व खतऱ्यात , काय दिवस होते राव ते , गणपती मेळे असायचे लोक जात धर्म विसरून जायचे आता मात्र जात निहाय गणपती असतात , साळी गल्लीचा गणपती , कोळी गल्लीचा राजा , लालबाग चा राजा , सगळ तुमच्या साठी असते माझ्या साठी काही नसते . ज्या लेकरांना समज यायची म्हणजे १० व...

Ganesh Chaturthi 2023 : रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन होणार बंद, तर चरण स्पर्शाची रांगही बंद; पण का ?

Image
Ganesh Chaturthi 2023 : रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन होणार बंद, तर चरण स्पर्शाची रांगही बंद; पण का ? VIDEO | मुंबईतील लालबागच्या राज्याचं दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन बंद होणार, तर लालबागच्या राज्याच्या चरण स्पर्शाची रांगही मुख्य प्रवेशद्वारापासून बंद करण्यात आली आहे. काय आहे कारण? Ganesh Chaturthi 2023 : रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन होणार बंद, तर चरण स्पर्शाची रांगही बंद; पण का? VIDEO | मुंबईतील लालबागच्या राज्याचं दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन बंद होणार, तर लालबागच्या राज्याच्या चरण स्पर्शाची रांगही मुख्य प्रवेशद्वारापासून बंद करण्यात आली आहे. काय आहे कारण? Ganesh Chaturthi 2023 : रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन होणार बंद, तर चरण स्पर्शाची रांगही बंद; पण का? मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ | मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आज गणेशोत्सावाचा नववा दिव...

धनगर समाजाचे गेवराई येथे रास्ता रोको आंदोलन.

Image
धनगर समाजाचे गेवराई येथे रास्ता रोको आंदोलन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या किर्ती स्तंभाशेजारी यशवंत सेनेच्यावतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण सुरू आहे. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले मुंबई येथे सरकारने आरक्षण संदर्भात बोलविलेल्या बैठकीला गेले होते. पण त्यावेळी झालेली चर्चा ही निष्फळ ठरली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर बांधव अधिक आक्रमक झाला आहे.

जय मल्हार

Image
दि. 25/09/2023  🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 ✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 खांडवी फाटा ता. गेवराई येथे होणाऱ्या धनगर आरक्षण रास्ता रोको साठी मौजे पिंपळगाव कानडा येथून मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले आहे तरी या रॅलीस सकाळी 9:00 वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.                    जय मल्हार

गणेश उत्सव मंडळ आपणा सर्वांना कळकळीची विनंती करण्यात येते की,

Image
नम्र निवेदन ! गणेश उत्सव मंडळ आपणा सर्वांना कळकळीची विनंती करण्यात येते की, सर्वत्र सध्या पाऊस चांगल्या प्रमाणात पडत असल्याने गणपती बप्पाचा सभामंडप पाऊसाने ओले झालेले असल्याने गणपती बाप्पासाठी विद्युत पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठा लाईन पाऊसा पासून कशी सुरक्षित राहील यांची आपण सर्वांनी काळजी घ्यावी जेणे करून कुठं शॉट सर्किट होणार नाही यांची सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या लहान मुलांची सुद्धा आपण काळजी घ्यावी ही नम्र विनंती! आपलाच JIVAN DHAPSE  

चोरा हे बरोबर नाही रे बाप दवाखान्यात अन त्याची गाडी नेलिस व्हय र

Image
चोरा हे बरोबर नाही रे  बाप दवाखान्यात अन त्याची गाडी नेलिस व्हय र  चोराबद्दल माझ्या मनात सहानुभूती आहे , परिस्थिती चोरी करायला भाग पाडते नाहीतर कधी नौकरदार गाड्या थोडीच चोरतो , मात्र विनंती चोरांना एवढीच की गरिबांच्या गाड्या चोरत नका जाऊ , माजलगाव तालुक्यातील एक पोरगा बापाला घेऊन सरकारी दवाखान्यात आला , ते तिकडे गोळ्या औषधात परेशान अन इकडे गाडी लंपास . चोरा कुठे राहतो गांधीनगर मध्ये का , रे रे गांधी नगर ला नको रे बदनाम करू .    गणेश मुळे राजेवाडी ता.माजलगाव जि‌.बीड येथून आपल्या वडीलावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन आला.जिल्हा रूग्णालयातील वार्ड क्र.६ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.काही औषधे,जेवन, व तात्काळ सेवेसाठी येताना त्यांनी स्वतः ची मोटार सायकल पॕशन प्रो आणली.वडीलावर उपचार सुरू आहेत.त्या चिंतेत तो आहे.या दवाखान्यात त्याचे ओळखीचे कोणी नाही.त्यांनी आणलेली त्याची मोटार सायकल चोरांनी राञी चोरली.चोरी गेलेली मोटार सायकल आणि वडीलाचा आजार या दु: खात तो आहे.त्याला या उपचारांमध्ये मदत करणारी त्याची मोटार सायकल गरजेची आहे.हवे त...

सामना डोळ्यांचे पारणे फेडताना संपला .

Image
सामना डोळ्यांचे पारणे फेडताना संपला: आशिया कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर शार्दुल, हार्दिकच्या सुवर्ण प्रतिक्रिया. सिराजने आपल्या दुसऱ्याच षटकात चार बळी घेतले, त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या चार षटकांत १२/५ अशी झाली. सुरुवातीपासूनच कार्यवाहीचे मार्गदर्शन करत, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करून आशिया कप २०२३ चे विजेतेपद पटकावले. क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी त्याचे भवितव्य ठरवण्यासाठी भारतीय शिबिरातील फक्त एका खेळाडूची गरज आहे. स्पर्धा. जसप्रीत बुमराहसह भारताच्या आक्रमणाचे नेतृत्व करणाऱ्या मोहम्मद सिराजने सात षटकांत सहा विकेट घेत श्रीलंकेचा आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव केला. पहिल्याच षटकात बुमराहने कुसल परेराला बाद केल्याने कारवाईला सुरुवात झाली. पण पुढे जे घडले ते संपूर्ण नरसंहार होते कारण सिराजने त्याच्या दुसऱ्या षटकात चार विकेट घेतल्या, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेची धावसंख्या चार षटकांत १२/५ अशी झाली. सिराजचा धोका कायम राहिला...

3 दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडण्यासाठी पाक कव्हर, सर्व गोळीबार: लष्कर.

Image
3 दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडण्यासाठी पाक कव्हर, सर्व गोळीबार: लष्कर. चिनार कॉर्प्सने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि गुप्तचर संस्थांनी सुरू केलेल्या संयुक्त कारवाईत, आज पहाटेच्या सुमारास उरी सेक्टर, बारामुल्ला येथे नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न फसवण्यात आला. नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि तीन दहशतवाद्यांना ठार केले तेव्हा पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला आणि क्वाडकॉप्टरला लक्ष्य केले, असे लष्कराने आज सांगितले. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, उरी सेक्टरमध्ये तीन-चार दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, दोन तास चकमक सुरू झाली. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी लष्कराने रॉकेट लाँचर आणि इतर जड शस्त्रांचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिगेडियर पीएमएस ढिल्लन म्हणाले, "दोन दहशतवादी मारले गेले, तर तिसरा जखमी झाला तो पाकिस्तानी लष्कराच्या कव्हर फायरच्या मदतीने परत पळून गेला." "हे लक्षात घ...

महाराष्ट्रातील विद्यापीठांना NAAC ग्रेड नसलेल्या महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध करण्यास सांगितले.

Image
महाराष्ट्रातील विद्यापीठांना NAAC ग्रेड नसलेल्या महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध करण्यास सांगितले. राज्यातील NAAC मान्यताप्राप्त महाविद्यालयांच्या संख्येत महाराष्ट्र सध्या अव्वल असूनही, ऑगस्ट अखेरपर्यंतचा NAAC डेटा दर्शवितो की 28 सरकारी महाविद्यालयांपैकी 24 महाविद्यालयांना NAAC ग्रेड आहेत. महाराष्ट्रातील विद्यापीठांना आता नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडिटेशन कौन्सिल (NAAC) ग्रेड नसलेल्या महाविद्यालयांची यादी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी लागणार आहे. राज्याचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग NAAC ग्रेड नसलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करत असल्याने, त्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नवीन सूचनांचा संच जारी करण्यात आला आहे. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये याद्या प्रकाशित करणे हे त्या महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि पालकांना सावध करण्यासाठी असले तरी, प्रत्येक विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर त्याची यादी देखील अनिवार्य असणार आहे. NAAC ग्रेड नसलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यापासून विद्यार्थी आणि पालकांना परावृत्त करण्याचा विचार आहे. याव्यतिरिक्त, संलग्नित विद्यापीठांना अशा महा...