Posts

आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मार मिळत असे.🤔

आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मार मिळत असे.🤔 🤔🤗🤗🙄🙄🤪🤪🤪🤪🤣 1. मारल्यावर रडल्या बद्दल. 2. मारल्यावर न रडल्या बद्दल. 3. न मारता रडल्या बद्दल. 4.. मित्रांबरोबर खेळल्या बद्दल. 5. मित्रांबरोबर न खेळल्या बद्दल. 6. मोठी माणसे बसली असताना तिथून ये जा केल्या बद्दल. 7. मोठ्यांना उत्तर दिल्याबद्दल 8. मोठ्यांना उत्तर न दिल्या बद्दल. 9. खूप वेळ मार न खाता राहिल्यावर. 10. उपदेश पर गाणं गायल्या बद्दल. 11. पाहुण्यांना नमस्कार न केल्या बद्दल. 12. पाहुण्यांसाठी केलेला खाऊ खाल्ल्या बद्दल. 13. पाहुणे जायला निघाल्यावर त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट केल्या बद्दल. 14. खायला नाही म्हंटल्यावर. 15. सूर्यास्तानंतर घरी आल्यावर. 16. शेजाऱ्यांकडे खाल्ल्या बद्दल. 17. हट्टी असल्या बद्दल. 18. खूप उत्साही असल्या बद्दल. 19. बरोबरच्या मुलांमध्ये भांडणात हरल्या बद्दल. 20. बरोबरीच्या मुलांमध्ये भांडणात जिंकल्या बद्दल. 21. खूप सावकाश खाल्या बद्दल. 22. भराभर खाल्या बद्दल. 23. मोठे जागे झाल्यावर झोपून राहिल्या बद्दल. 24. पाहुणे खात असताना त्यांच्या कडे बघत राहिल्या बद्दल. 25. ...

बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे...

Image
आपल्या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अविनाश साबळेचा एशियन गेम्स मध्ये अटकेपार झेंडा! एशियन गेम्समध्ये पुरुष 3000 मी. स्टीपलचेस रनिंग मध्ये अविनाशने 8:19.50 अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले! अविनाश तुझे खूप खूप अभिनंदन! बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे...

*पोहोचलो रे , पेताडांनो*पुढच्या वर्षी लवकर येणार नाही , पत्र गणपतीचे *क्रॉसलाईन*

Image
*पोहोचलो रे , पेताडांनो* पुढच्या वर्षी लवकर येणार नाही , पत्र गणपतीचे *क्रॉसलाईन*      पार्वती मातेने मला झोडपून काढले , गण्या म्हणू म्हणू माझी टीर लाल केली . असेच पूर्वी कधीच झाले नव्हते , अंगावर गुलाल म्हणावा तर प्रत्येक वर्षी गुलाल असायचा , मग याच वर्षी असा प्रसाद का मला काही कळेना , म्हणे तुला मोदक खायला पाठवले होते का दारू प्यायला , मी म्हटलो नाही मी नाही पिलो तर तिने पितांबर अंगावर फेकून विचारले , वास घे . पितांबर नाकाला लावला आई शपथ . यावर्षी पत्ते खेळणारे भक्त चक्क दारूत माझ्या मिरवणुकीत होते , माझ्या लक्षात आले अरा अरा कहार येताना झालाय . माझ काही नाही मी तुम्हाला नेहमी एड्जस्ट करत आलोय रे , मात्र दारू म्हणजे जास्तच होतेय . लई हिंदू हिंदू करता , कुणी आपल्या देवाला दारू पिऊन भंजते का , इथे नाही का हिंदुत्व खतऱ्यात , काय दिवस होते राव ते , गणपती मेळे असायचे लोक जात धर्म विसरून जायचे आता मात्र जात निहाय गणपती असतात , साळी गल्लीचा गणपती , कोळी गल्लीचा राजा , लालबाग चा राजा , सगळ तुमच्या साठी असते माझ्या साठी काही नसते . ज्या लेकरांना समज यायची म्हणजे १० व...

आकाश पाळण्याची हौस चांगलीच फीटली; पाळणा वर जाताच केस अडकले अन्; पुढे काय घडलं?

Image
आकाश पाळण्याची हौस चांगलीच फीटली; पाळणा वर जाताच केस अडकले अन्; पुढे काय घडलं? गावात किंवा शहरात यात्रा असली की, लोकं प्रचंड गर्दी करतात. विविध प्रकारचे पाळणे हे यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं. पाळणे दिसले की, लहान मुलांसह मोठ्यांनाही पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही. तुम्हीही यात्रेत गेल्यानंतर एकदा तरी आकाश पाळण्यात बसलेच असाल, मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे विचार बदलू शकतात. काय आहे नेमका प्रकार? जाणून घ्या. यात्रेत लांबून पाहिलं तरी उंच आभाळात गोल फिरत असलेला आकाश पाळणा स्पष्ट दिसतो. हा पाळणा पाहून कोणालाही त्यात बसण्याची इच्छा होते. मात्र आकाश पाळण्यात बसणं एका तरूणीला महागात पडलं आहे. नुकताच एका यात्रेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तुम्ही पाहु शकता की, काही लोक आकाश पाळण्यात असलेल्या तरुणीचे केस कापताना दिसून येत आहेत. या तरूणीचे केस स्विंगमध्ये अडकले आहेत. काही लोक वर जाऊन सुरीने तिचे केस कापताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आकाश पाळणा सुरू झाला. २ फेऱ्या झाल्यानंतर अचानक ओरड...

Ganesh Chaturthi 2023 : रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन होणार बंद, तर चरण स्पर्शाची रांगही बंद; पण का ?

Image
Ganesh Chaturthi 2023 : रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन होणार बंद, तर चरण स्पर्शाची रांगही बंद; पण का ? VIDEO | मुंबईतील लालबागच्या राज्याचं दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन बंद होणार, तर लालबागच्या राज्याच्या चरण स्पर्शाची रांगही मुख्य प्रवेशद्वारापासून बंद करण्यात आली आहे. काय आहे कारण? Ganesh Chaturthi 2023 : रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन होणार बंद, तर चरण स्पर्शाची रांगही बंद; पण का? VIDEO | मुंबईतील लालबागच्या राज्याचं दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन बंद होणार, तर लालबागच्या राज्याच्या चरण स्पर्शाची रांगही मुख्य प्रवेशद्वारापासून बंद करण्यात आली आहे. काय आहे कारण? Ganesh Chaturthi 2023 : रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन होणार बंद, तर चरण स्पर्शाची रांगही बंद; पण का? मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ | मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आज गणेशोत्सावाचा नववा दिव...

महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर केली .

Image
महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर केली . मुंबई : महाराष्ट्र सरकारने मुस्लिम नेत्यांच्या विनंतीवरून 29 सप्टेंबर ही ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर केली आहे. यावर्षी, अनंत चतुर्दशी किंवा गणेश उत्सवाचा अंतिम दिवस 28 सप्टेंबर रोजी येतो, त्याच दिवशी ईद-ए-मिलाद, जो पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबई आणि इतर ठिकाणी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मिरवणुका काढल्या जात असल्याने त्यावर तोडगा काढण्याची विनंती अखिल भारतीय खिलाफतच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. "शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली आहे, जेणेकरून पोलिसांनी दोन्ही दिवशी (२८ आणि २९ सप्टेंबर) मिरवणुकांसाठी बंदोबस्त करता येईल. राज्य सरकारने शुक्रवारीही सरकारी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. या घोषणेचा अर्थ गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन राज्य सुट्ट्या, त्यानंतर शनिवार व रविवार आणि 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुट्ट...

कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती विघ्नहर्ता आहे.

Image
2022 मध्ये गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट ला आहे. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी 11 दिवसापर्यंत गणपतीची माहिती (ganpati information in marathi) घेऊन त्याची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत त्यापैकीच हे एक नाव. विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा (information about ganesh chaturthi in marathi). या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तीमय वातावरण दिसून येते.  गणेश चतुर्थी संपूर्ण कथा (Ganesh Chaturthi History In Marathi) हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी (ganesh chatu...